मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

मराठवाडा मुक्ती संग्राम

                                     !!श्री!!

१६ सप्टेंबर १९४८ - मराठवाडा मुक्त झाला, निजामच राज्य संपल. जवळ जवळ सगळा भारत एकसंध झाला, आता फक्त गोवा राहिल होतं.

निजाम हा त्याच्या जनतेवर आतोनात अत्याचार करत होता. हा छळ असह्य होत होता. त्यामुळेच इथल्या तरुनानी अखेर निजामाची सत्ता उलथवण्याची शपथ घेतली. त्यासाठी सैनिक कॅम्प उभारण्यात आले.
पण या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना हत्यारांची गरज भागविण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. यातच नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील स्वा. सैनिक. दत्ताजी उत्तरवार यांची रजाकारांनी हत्या केली. त्यापाठोपाठ गोविंदराव पानसरे यांची हत्या करण्यात आली. यामुळे स्वातंत्र्य सैनिकांचे पित्त खवळले. अन त्यांनी याचा प्रतिशोध घेण्याचे ठरवले. यासाठी " ऑपरेशन उमरी बॅंक" निश्चित करण्यात आले.

 मराठवाडा मुक्ती संग्रामात प्राणांची आहूती दीलल्या आणि लढलेल्या बाधवांस शतशः प्रणाम

किरण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा